पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवावे या साठी मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी तळमळ




पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवावे यासाठी शुक्रवारी मंत्रालयात जल संपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवेदन दिले. तसेच डिसल्याचीवाडी ता. शिरूर(कासार) येथील साठवण तलावास मंजुरी देण्यात यावी. अशीही मागणी केली. यावेळी संबधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा