रवि भाऊ पवळ यांचे दुःखद निध
रविभाऊ पवळ यांचे हृदविकाराच्या झटक्याने
दुःखद निधन
बीड
– मौजे तांदळवाडी येथील रहिवासी असलेले व्यावसायिक वय 45 वर्षे यांचे शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वा. हृदय विकराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर पार्थिव देहावर शनिवारी दुपारी 3 वॉ. तांडळवडी येथे त्यांच्या गावी अंत्य संस्कार करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार सुनील दादा धांडे , दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे, सुनील क्षीरसागर,दिनेश गुळवे,कवठेकर दादा, बाबू सूर्वासे ,गणेश खजांदार, गावातील नागरिक, नातेवाईक,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यानं परिसरात शोकळा पसरली होती ,एवढ्या कमी वायमधे निधन झाल्याने लोक हळ हळ व्यक्त करत होते.
त्यांच्या पचात पत्नी दोन मुली , एक मुलगा, भाऊ ,बहिणी असा मोठा परिवार आहे. सावडण्याचा कार्यक्रम रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी ०८:०० होणार आहे.
त्यांच्या दुःखात दैनिक मराठवाडा पत्र सहभागी आहे.